आग से आग कैसे बुझेगी भाई, बैर से बैरागी कैसे मिटेगा भाई,
सीधी साधी बात क्यो तेरे समझती में ना आयी।।
जेव्हा एखाद्या गरीब/परावलंबी/लाचार समाजाच्या मुख्य वर्तमान पत्र त्या समाजापेक्षा मोठ्या/बलवान/श्रीमंत समाजाच्या श्रद्धा स्थळांना/देवतांची/कर्मकांडांची नेहमीच बेआबृ/ अपमान करतो त्यामुळे त्या गरीब समाजातील व्याकुळ तरूणांमध्ये व बलवान समाजातील व्याकुळ तरूणांमध्ये वादावादी होऊन गोष्ट अत्याचार व हत्येपर्यंत जाते ।
हया प्रकारच्या हत्येमागे आपल्या वृत्त पत्रांचा व वक्त्यांच्या अडाणीपणा आहे। आपले बांधव गरीब / कमजोर / कामगार असतानाही नेहमीच हिंदू देवी- देवतांची निंदा करतात. सुरक्षिततेच्या भीतीने मग आपलेच बलवान बांधव मुग गिळून बसतात । कमजोर अजुन कमजोर होतो।
मग बलवान समाजाचा पुर्ण राग निघतो गरीब कमजोर मागासवर्गीयां वर।
निष्कर्ष:
निंदा करू नये। ना बलवानाची ना कमजोराची।
जो आपल्या आई वडिलांचा आदर करतो तो दुसर् या च्या आई वडिलांचा ही मान राखतो। हा सद्गुण आहे।
वैराने वैरच वाढते, आपल्या वृत्तपत्रांना व वक्त्यांना जो पर्यंत नाही समजत तोपर्यंत अत्याचार कमी कसे होणार?
- संबोधन धम्मपथी
No comments:
Post a Comment